आरबीआय बँकेने मिनिमम बॅलन्स बाबत नवीन नियम जाहीर केला आहे 22 फेब्रुवारी पासून हा नियम लागू होणार आहे…… बचत खात्यात एवढीच रक्कम ठेवता येणार आहे.
RBI Bank Minimum Balance New Rules:
◆ 22 फेब्रुवारीपासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार आरबीआय ने मिनिमम बॅलन्स बाबत नवा नियम जाहीर केला आहे.
◆ सर्व नागरिक आपल्या कष्टाचे पैसे बँकेच्या खात्यात ठेवतात, मात्र काही वेळेस बँकेमधील फसवणूक तसेच ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी नागरिकांचे पैसे बँकेतून सुरक्षित राहण्यासाठी नवीन नियम जाहीर केले आहेत.
◆ या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून बँकेतील किमान शिल्लक रकमेबाबत नवा नियम लागू केला आहे त्याचबरोबर या नियमानुसार नागरिकांना ठराविक रक्कम बँकेत ठेवता येणार आहे.
या रकमे विषयी सविस्तर माहिती बघूया…..!!
◆ आजच्या युगात सामान्य नागरिकांपर्यंत अपडेट लवकर पोहोचतात तसेच नागरिक अपडेट फॉलो करतात. परंतु अजून असे हे नागरिक आहेत की ज्यांना नवीन नियमांची माहीत नसल्यामुळे आर्थिक नुकसानही होते.
◆ त्यानंतर पुढील 24 तासानंतर तुम्ही आणखी 50 हजार रुपये काढू शकता हा नियम खातेदारांना लागू होतो. तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न 20 लाखापेक्षा कमी आहे त्या नागरिकांना लगेच आयकर भरावा लागतो.
◆ 20 नोव्हेंबर 2014 रोजी भारतीय रिझर्व बँकेने पारिपत्रक जाहीर केले. यामुळे अनेक बँका ग्राहकांना त्यांच्या अडचणी आणि लक्ष नसल्यामुळे शुल्क आकारू शकत नाहीत.
◆ बँकांना खाते मिनिमम बॅलन्स च्या खाली गेल्यावर ग्राहकांना लगेच कळवावे लागेल. तसेच शुल्क विषयी बँकांनी त्यांच्या ग्राहकांना माहिती देणेदेखील महत्वाचे आहे जेणेकरून ते आवश्यक्य वेळेत भरू शकतील.
◆ रिझर्व बँकेच्या पारिपत्रकानुसार खात्यांवर दंड आकारणे ऐवजी बँकांनी दिल्या जाणाऱ्या सुविधांवर मर्यादा घालाव्यात.
◆ जेव्हा खात्यात किमान शिल्लक रकमेपेक्षा कमी पैसे आल्यास खाते ऋणात्मक होते. तर ग्राहक त्यात पैसे जमा करतो तेव्हा दंडाची रक्कम अधिक कापली जाते.
समजा एखाद्या ग्राहकाने खात्यात रक्कम ठेवली नाही तर हजार रुपये दंड आकारला गेला असेल तर ग्राहकाने त्या खात्यात पाच हजार रुपये जमा करताच त्यातील हजार रुपये कापले जातील आणि ग्राहकाला फक्त चार हजार रुपये काढले जातील.